मुख्य पृष्ठ

सभापती

मा. रवींद्र साठे

आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. आर विमला

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.

पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण

विशेष घडामोडी आणि कार्यक्रम

राज्यातील तीसरे मधाचे गाव म्हणून घोलवड जिल्हा पालघरचा शुभारंभ मा. सभापती रवींद्र साठे सर यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला मॅडम जिल्हाधिकारी

पुढे वाचा »

बोरिवली येथील कोरा केंद्र येथे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत लघु उद्योजकांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन सभापती आणि मुख्य

पुढे वाचा »

जिल्हा कार्यालये नकाशा