मंडळाच्या हात कागद संस्थेच्या वतीने मंत्रालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . यावेळी राज्याचे मुख्य सचिव मा .मनोज सौनिक, मंडळाचे सभापती मा . […]
गोवा येथील आत्मनिर्भर भारत, महाप्रदर्शनाचे उद्घाटन भारत सरकारचे राज्यमंत्री मा .श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होत्या.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने पुणे येथे मधमाशा पालन विकास विस्तार करण्यासाठी राज्य स्तरीय तज्ज्ञ समितीची बैठक सभापती मा . रवींद्र साठे यांच्या […]
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात राज्याचे उद्योगमंत्री मा . उदय सामंत यांनी भेट देऊन बैठक घेतली. मंडळाचे सभापती मा . रवींद्र साठे यांनी […]
राजीव पानसे यांचे ‘गुणवत्तापूर्ण जीवनाची गुरुकिल्ली – शरीर ,श्वास व मन’ या शृंखलेतील पहिल्या सत्राचे आज नियोजन करण्यात आले . यावेळी मंडळाचे अधिकारी व कर्मचारी […]
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि मेघाश्रेय फाउंडेशन यांच्या वतीने “ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार” राजभवन मुंबई येथे आयोजित करण्यात आला. राज्यपाल मा . रमेश […]
मा. वैभव नाईक, आमदार- कुडाळ, मालवण विधानसभा यांनी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे यांची सदिच्छा भेट घेतली. सदर भेटीमध्ये आमदार मा. वैभव नाईक यांनी मंडळाअंतर्गत […]
मंडळाच्या मुख्य कार्यालयात राजीव गांधी जयंती साजरी करण्यात आली तसेच सद्भावना दिवस प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी मंडळाचे सभापती मा. रवींद्र साठे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी […]