मुख्य पृष्ठ
ठळक घडामोडी














सभापती
रवींद्र साठे (राज्यमंत्री दर्जा)
आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी
लक्ष्मण राऊत (भा.प्र.से.)
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.
मंत्री मंडळ
श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
माननीय उप मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उप मुख्यमंत्री
श्रीमती सुनेत्रा पवार
माननीय मंत्री (उद्योग)
श्री उदय सामंत
माननीय राज्यमंत्री
श्री. इंद्रनील नाईक
पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण
विशेष घडामोडी आणि कार्यक्रम

On 08/09/2026, the “Environment-Friendly Eco-Friendly Ganpati Painting Festival 2026” was celebrated with great enthusiasm in the premises of the Mantralaya.
सप्टेंबर 9, 2026

दि. ०८/०९/२०२६ रोजी मंत्रालयाच्या प्रांगणात “पर्यावरणपूरक इको-फ्रेंडली गणपती रंगरंगोटी महोत्सव २०२६” मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पर्यावरणपूरक
सप्टेंबर 9, 2026












