मुख्य पृष्ठ

सभापती

मा. रवींद्र साठे

आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी

WhatsApp Image 2024-10-14 at 10.09.58_0ca1af1d

मा. प्रदीप पी

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.

पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण

विशेष घडामोडी आणि कार्यक्रम

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे कार्य आणि योजना विशद करतांना मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) आदरणीय श्री. रवींद्र साठे MNC news Network वर.

पुढे वाचा »

मंडळाच्या मुख्यालयात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी सभापती यांनी मार्गदर्शन केले. मंडळाचा वार्षिक अहवाल या वेळी प्रकाशित करण्यात

पुढे वाचा »

जिल्हा कार्यालये नकाशा