मुख्य पृष्ठ
ठळक घडामोडी










सभापती

मा. रवींद्र साठे
आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणे यापेक्षा मोठी आनंदाची बाब मनुष्याच्या जीवनात कोणतीच नाही. खादी, ग्रामोद्योग या बाबी स्वदेशी आचार, स्वदेशी विचार यांच्याशी निगडीत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतांना महाराष्ट्र शासनाने माझी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से.)
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ ग्रामीण भागात अनन्य साधारण अशी रोजगार निर्मिती करण्याचे एकमेव परिणामकारक माध्यम आहे. गांधीजींच्या “खेड्याकडे चला” या हाकेस प्रेरित होऊन मंडळाने ग्रामोद्योगाची कास धरली आहे. लघु उद्योग तसेच ग्रामीण कारागीर यांच्या जीवनमानामध्ये अमुलाग्र बदल घडविणे हे मंडळाचे ध्येय आहे.
मंत्री मंडळ

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री

माननीय उप मुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे

माननीय उप मुख्यमंत्री
श्री. अजित पवार

माननीय मंत्री (उद्योग)
श्री उदय सामंत

माननीय राज्यमंत्री
श्री. इंद्रनील नाईक
पंतप्रधानांचा खादी वरील दृष्टीकोण
विशेष घडामोडी आणि कार्यक्रम

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या राज्यातील १०१ केंद्रांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभ …. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आर विमला मॅडम उपस्थित होत्या.
फेब्रुवारी 2, 2024

पुणे येथील केंद्रीय मधुमक्षिका केंद्रात मंडळाच्या वतीने मधुमक्षिका प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मंडळाचे सभापती यांनी राज्यातील 22 जिल्ह्यातील प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.
फेब्रुवारी 1, 2024